परंडा - वारदवाडी रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला

परंडा – वारदवाडी रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला

  परंडा, दि. १७ (तानाजी घोडके)  तालुक्यातील परंडा ते वारदवाडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे, मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. ब्राम्हगाव ते ढगपिंपरी या अंतरातील सदर मुरूम कामात मोठ्या प्रमाणात माती आहे, त्यामुळे रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चांदणी ते वारदवाडीच्या दिशेने मातीमिश्रित खडीवर डांबरकाम केले जात आहे, जे…

अधिक बातमी वाचा...
Img 20250716 wa0004 780x470

रा.गे.शिंदे महाविद्यालयातील श्रीमती पद्मा शिंदे यांची कार्यालयीन अधीक्षक तर महेश पडवळ मुख्य लिपिक म्हणून पदोन्नती..

परंडा ( प्रतिनिधी )परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे कार्यालयीन अधीक्षक म्हणून श्रीमती पद्मा शिंदे यांची तर मुख्य लिपिक म्हणून महेश पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी या दोघांनाही ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली आहे.सदर दोन्ही कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन…

अधिक बातमी वाचा...
1752579283171

हरित धाराशिव अभियानासाठी परंडा नगरपरिषदेची आढावा बैठक — बावची विद्यालयाचा सक्रिय सहभाग

परंडा (ता. परंडा) – महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत एका दिवसात १५ लक्ष वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मा. मनीषा वडेपल्ली यांनी परंडा शहरात ५१ हजार झाडे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला व्यापक जनसहभाग…

अधिक बातमी वाचा...
Suryaprabha Hospital

परंडा येथील सुर्यप्रभा मल्टी हॉस्पिटलने गाठला उचांक : रुग्णासाठी अंबुलन्स सेवा

परंडा दि १३ : – परंडा येथील रामभाऊ पवार उद्योग समुहाने शहरात भव्य असे सुर्यप्रभा हॉस्पिटल उभा केले . या हॉस्पिटल मध्ये एक्स रे , सोनोग्राफी , डायालिस , व सर्वरोगावर उपचार होत असून कमतरता फक्त रुगण वाहिका आंबुलन्स ची कमतरता  होती ती भरून काढली दि १३ जुलै रोजी हॉस्पिटलला उद्योजक रामभाऊ पवार यांनी रुग्णवाहिका…

अधिक बातमी वाचा...
Tukadebandi

आता १ गुंठा जमिनीची खरेदी- विक्री करता येणार; सरकारचा निर्णय

होय! महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल करत आता १ गुंठा जमिनीची खरेदी-विक्री कायदेशीरपणे करता येईल असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 📜 काय आहे निर्णय? 👨‍🌾 शेतकऱ्यांना काय फायदा? 💰 शुल्क किती? हा निर्णय शेतकरी, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आहे. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असेल, जसे की SOP कधी जाहीर…

अधिक बातमी वाचा...
Paranda sarpanch

परंडा : ७२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षण जाहीर ; ७२ पैकी ३६ ग्राम पंचायतवर महीला राज.

परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे सन २०२५ ते २०३० पर्यंतचे आरक्षण ठरवण्यासाठी दि. १० जुलै रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ७२ सरपंचाचे ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे काढण्यात आले. आरक्षण सोडतीमध्ये अनेक प्रस्थापित सरपंचांच्या ग्रामपंचायत आरक्षणात गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे, तर काही जणांच्या आरक्षणात असलेल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण आता ओपन झाले…

अधिक बातमी वाचा...
Karmala bjp

करमाळा-प्रा.रामदास झोळ सह नेत्यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश.

करमाळा (१० जुलै) राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना करमाळा तालुक्यातील असाच बदल होऊन अनेक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात दिनांक सात जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे सोलापूर…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

संपादकीय लेख –
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.

आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.

स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.

आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.

MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
“सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”

ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी!
राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.


error: Content is protected !!