बार्शी पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे मोबाईलची अवघ्या काही तासात रिकव्हरी!

बार्शी:(माझं गांव माझं शहर) बार्शी शहरातील बेदराई विहिरीजवळ एका विद्यार्थ्याने फोन लावायच्या बहाण्याने मोबाईल मागितला व मोबाईल घेऊन पळवला मोबाईल, बार्शी पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या काही तासांत शोधून काढला आणि मूळ मालकाच्या ताब्यात दिला आहे. दिनांक १३/१०/२०२५ रोजी नागेश रमेश पतंगे (राहणार, बारंगुळे प्लॉट, बार्शी) यांचा मोबाईल एका अनोळखी व्यक्तीने फोन लावायचा आहे,…

अधिक बातमी वाचा...

सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून संपवले जीवन.”!

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता….

अधिक बातमी वाचा...
Crime paranda

परंडा येथील सराफ दुकानदाराची लुट : स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ आरोपी गजाआड || २ लाखाचा मुद्देमाल जप्त.

परंडा(प्रतिनिधी) येथील एका सराफ व्यावसायिकाला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सोलापूर आणि परंडा परिसरातून या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण १,९७,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संतोष विनायक गुंजाळ (वय ४०, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर),…

अधिक बातमी वाचा...

ज्ञानेश्वर जाधव यांनी: दारूच्या नशेत पोटच्या मुलीची केली निर्गुण हत्या .

परंडा (शेळगांव ) दारूच्या नशेत एका पित्याने आपल्याच नव वर्षीय पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली. ही हृदय पिळऊन टाकणारी घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उढाली आहे गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत मुलीचे नाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

संपादकीय लेख –
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.

आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.

स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.

आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.

MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
“सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”

ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी!
राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.


error: Content is protected !!