शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकवले – प्राचार्य डॉ सुनील जाधव
परंडा (दि. ६डिसेंबर)शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे त्याच मार्गाने माणसाला माणूस म्हणून जगता येते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या भारत देशाची घटना लिहिली त्यामुळे आज आपण या भारतीय संविधानामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अठरापगड जातीसाठी दीनदलित गोरगरीब वंचित घटकासाठी व शेतकरी महिला यांच्यासाठी अनमोल असे कार्य…