आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या

माझं गांव माझं शहर, मुंबई(प्रतिनिधी) वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पोस्टिंगची प्रतीक्षा मंगळवारी संपली. त्यांची नियुक्ती अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी करण्यात आली आहे. गेल्या २१ वर्षांत त्यांची ही २५ वी बदली आहे. मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत, पण त्यांना आयुक्तपदी नेमण्यात आले. एकप्रकारे पदावनती असली तरी विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या अन्न…

अधिक बातमी वाचा...

येरमाळ्यात एलसीबीची धडक कारवाई; ६२ लाखांचा अवैध गुटखा जप्त

माझं गांव माझं शहर | धाराशिव येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरातील वडजी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार रुपयांचा अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे इतर साथीदार पसार झाले आहेत. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे….

अधिक बातमी वाचा...

तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

विकी चव्हाण आणि बालाजी आण्णा घोलप यांच्या पुढाकारातून विविध रस्त्यांची पाहणी वाशी | माझं गांव माझं शहर – प्रतिनिधी तेरखेडा जिल्हा परिषद गटात ग्रामीण भागातील शेतरस्त्यांच्या विकासकामांना वेग आला असून विविध महत्त्वाच्या रस्त्यांची पाहणी करून कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तेरखेडा जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

वैश्विक ओळखपत्रासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ;अनुदान सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश : मंत्री अतुल सावे

दै. माझं गांव माझं शहर मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या, मात्र अद्याप वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांना यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिल्याची माहिती Atul Save यांनी…

अधिक बातमी वाचा...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास परंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

माझं गांव माझं शहर परंडा | प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा-१ अंतर्गत परंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या महसूल शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. आ. सुजितसिंह ठाकूर…

अधिक बातमी वाचा...

ऑट्रॉसिटी प्रकरणात बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे अखेर ४० दिवसांनी अटकेत; जिल्हा कारागृहात रवानगी

माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील गाजलेल्या ऑट्रॉसिटी प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली असून, बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याला तब्बल ४० दिवसांनी अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांसमोर मुदेमालासह शरण आल्यानंतर न्यायालयाने त्याला धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज…

अधिक बातमी वाचा...

चिंचपूर (बु) येथे दिव्यांग कुटुंबावर हल्ला; आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी

📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे अशोक भराडे दिव्यांग कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिकांकडून जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद…

अधिक बातमी वाचा...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा; कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार

धाराशिव,दि.१ मे (माझं गांव माझं शहर) जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे लोकार्पण आज १ मे महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा…

अधिक बातमी वाचा...

माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवू ; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

धाराशिव,दि.१ मे (माझं गांव माझं शहर) आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडविणे हीच प्रगतीची खरी दिशा आहे.नव्याने उभारलेल्या आरोग्य संस्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल,तर ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून प्रत्येक गाव निरोगी,सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा संकल्प शासनाने हाती घेतला आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १ मे…

अधिक बातमी वाचा...

सेवा निवृत्तीनिमित्त महानंदा कांबळे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न

परंडा ( दि.28) :- तालुक्यातील कुंभेजा येथील अंगणवाडी मदतनीस महानंदा धोंडीराम कांबळे या येत्या ३० एप्रिल रोजी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. यानिमित्त मंगळवारी ( दि. २८) सोनारी विभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करून निरोप देण्यात आला.सोनारी विभागाच्या अधीक्षिका करुणा गायकवाड यांनी महानंदा कांबळे यांचा साडी-चोळी, शाल, श्रीफळ, पुष्पहार…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलदारांवरील हल्ला प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करामहाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माझं गांव माझं शहर , धाराशिव : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश…

अधिक बातमी वाचा...

⚡ परंडा शहरात महावितरणचा ‘शॉक’; भर उन्हाळ्यात तासनतास वीज गुल

माझं गाव माझं शहर |परंडा शहरात भर उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तापमान चाळीशी पार गेले असताना दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 🔴 मुख्य समस्या (मुद्देनिहाय) 🧊 नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल 💸 “सेवा नाही, फक्त वसुली?” – नागरिकांचा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!