मंत्रालयात खळबळ! एकावेळी तब्बल २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ
मुंबई (माझं गांव माझं शहर): महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठी हालचाल घडवत राज्य शासनाने एकाचवेळी २५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंत्रालयातून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला असून, या बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासनात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र आहे. प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या बदल्या करण्यात…
