परंडा, भूम तालुक्यात महापुराचा कहर: NDRF आणि लष्कराच्या जवानांनी ३०० नागरिकांना दिले जीवदान.

परंडा (तानाजी घोडके )परंडा आणि भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने हाहाकार माजवला असून, शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय लष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या जवानांनी गेल्या दोन दिवसांत आपले प्राण धोक्यात घालून दिवस-रात्र बचावकार्य राबवले. या धाडसी मोहिमेत पाण्याच्या कचाट्यात अडकलेल्या ३०० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले…

अधिक बातमी वाचा...

महापुराच्या पाण्यात अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य गेले वाहून मदतीची गरज !

परंडा(तानाजी घोडके ) परंडा शहरासह तालुक्याला परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सीना नदी, चांदणी, उल्फा, उल्का, दुधना नद्यांना महापूर आल्याने परंड्याहून बार्शी, भूम, कुर्डुवाडी, करमाळा जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर ग्रामीण भागातील अनेक गावात नद्यांचे पाणी घुसल्याने ग्रामीण भागाचा देखील तालुक्याशी संपर्क तुटला आहे. महापुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या घरातील अन्नधान्य…

अधिक बातमी वाचा...

प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांच्या 34 व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे लिखीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीए भाग दोन या अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे 34 वे पुस्तक दि.23 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.       यावेळी ते म्हणाले की, प्रा….

अधिक बातमी वाचा...

धाराशिव येथे रविवारी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग-शेतकरी हक्क मेळावा

प्रतिनिधी (धाराशिव)राज्यातील दिव्यांग बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात हक्क यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या अनुषंगाने दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व शेतकरी हक्क मेळावा येत्या रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगरपालिका धाराशिव येथे आयोजित करण्यात…

अधिक बातमी वाचा...

खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पुरात उतरले; मध्यरात्रीपासून घराच्या छतावर अडकलेल्या कुटुंबाला वाचवले

परंडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या (NDRF) जवानांसोबत या बचावकार्यात सहभागी होत या कुटुंबाची सुटका केली. या थरारक बचावकार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानले आहेत. काय आहे घटना? मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यात…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ घोषित करा, शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीपूर्वी मदत द्या

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ऑगस्ट – सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक गंभीर आर्थिक संकटात आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आमदार राणादादा पाटिल यांनी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्हा परिषद मध्ये मद्यपान केलेल्या ९जणांची अचानक तपासणी.

धाराशिव(प्रतिनिधी)  जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आज (दि.१०) रोजी सकाळी अचानक ९ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी नियमित आरोग्य तपासणी नसून थेट ब्रीद ॲनालायझर टेस्ट घेण्यात आली होती. शिक्षण विभागात काही कर्मचारी कर्तव्यावर असतानाच मद्यप्राशन करून कार्यालयात हजर होत असल्याचा संशय व्यक्त होत होता. यामुळे कामकाजात शिस्तभंग, कुचराई व शैक्षणिक कामकाजात…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवकरांनी ” पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला.

धाराशिव (माझं गांव माझं शहर ) मागील 10 दिवस लाडक्या श्री गणेशाच्या आगमनामुळे घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात उत्साहाचे , आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील सार्वजनिक मंडळांनी व घरोघरी देखील शहरवासियांनी विविध प्रकारे श्री गणरायासमोर विविध देखावे सादर करून तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला. शनिवारी…

अधिक बातमी वाचा...

जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव । जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वयक दिशा समितीची बैठक संपन्न

धाराशिव दि.३(प्रतिनिधी) धाराशिव येथील नियोजन भवनातील सभागृहात जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वयक दिशा समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार श्री. कैलास पाटील, आमदार श्री. प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनांक घोष तसेच दिशासमिती सदस्य सौ. शामलताई वडने व सौ. कांचन ताई संगवे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान संबंधित…

अधिक बातमी वाचा...

कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला- दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव(प्रतिनिधी)कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा करून कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. त्यानंतर झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले असून, त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट…

अधिक बातमी वाचा...

सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद; 429 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कळंब (माझं गांव माझं शहर ) ईद ए मिलादनिमित्त आझाद ग्रुपच्यावतीने आयोजित सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे परीक्षा रविवारी यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेत 429 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय होती. आझाद ग्रुपने डीजेला फाटा देऊन मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चारित्र्यची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्याला चांगल्या पद्धतीने…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात सात्वंन भेटी देऊन त्यांच्या कुटुंबास धिर दिला – खा. ओमराजे निंबाळकर

परंडा(माझ गाव माझ शहर ) परंडा शहरातील शिवसेना जिल्हा प्रमुख मा. दत्ता आण्णा सांळूके यांच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते, तसेच अजहर भाई शेख यांच्या आत्याचे दुःखद निधन झाले होते व शफीभाई मुजावर यांच्या मुलाचे दुःखद निधन झाले होते यांच्या सर्वाच्या घरी जाऊन खासदार ओमराजे निंबाळकर व मा. जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!