परंडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक गावात पाणी- जनजीवन विस्कळीत

परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक दिवसापासून सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे सर्व धरणे तळी ओव्हरलोड झालेल्या आहेत या मध्ये हिंगणगाव बुद्रुक या गावांमध्ये पाणी शिरले असून गावातील नागरिकाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाच्या वतीने त्वरित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

error: Content is protected !!