धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना पुणेकर युवकांचा मदतीचा हात.!

परंडा(तानाजी घोडके)महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील युवक जे सध्या पुणे येथे नोकरी आणि शिक्षण घेत आहेत अश्या काही युवकांनी आपल्या समाजाला काहीतरी देणं लागत या उदार हेतूने त्यांनी सुरू केलेल्या आपुलकी सोशल फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि जीव फाउंडेशन पुणे व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने परांडा तालुक्यातील आवारपिंपरी आणि शिराळा येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच,…

अधिक बातमी वाचा...

अस्मानी संकटात शैक्षणिक संकुलाचे होत्याचे नव्हते झाले.

परंडा (माझं गांव माझं शहर) आभाळ फाटल्यागत कोसळणारा मुसळधार पाऊस, संकटात भर म्हणून निसर्गाच्या कोपामुळे कितेक वर्ष हजारो लोकांची , मुक्या जनावरांची व बळीराजाच्या मदतीला खंबीरपणे निसर्गाच्या सान्निध्यात तग धरून असणारा मोहरी तलावांने अक्षरशा लोटांगण घातलं.तलावतील पाणी व कोसळणा-या पाऊसाच्या पाण्यांनी जनू काही अस्मानी युती केली अणि खैरी,नळी नदीच्या काठावरील शेतकरी, शेतकऱ्यांचे पशुधन, शैक्षणिक संकुल…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक गावात पाणी- जनजीवन विस्कळीत

परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक दिवसापासून सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे सर्व धरणे तळी ओव्हरलोड झालेल्या आहेत या मध्ये हिंगणगाव बुद्रुक या गावांमध्ये पाणी शिरले असून गावातील नागरिकाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाच्या वतीने त्वरित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

अधिक बातमी वाचा...

पत्रकारांवरील हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडिया कडून निषेध.

मुंबई(माझं गांव माझं शहर) त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी एकामागोमाग एक दगड, लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून…

अधिक बातमी वाचा...

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शहर युवा सहसचिव पदी शुभम मुळे यांची निवड

पुणे(माझं गांव माझं शहर)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शहर युवा सहसचिव पदी शुभम मुळे यांची नुकतीच निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे येथील राज्यस्तरीय राजकुमार काळभोर स्मृती राज्यस्तरीय कवी व साहित्य संमेलनात या निवडीबद्दल दिनांक. १९ ऑगस्ट रोजी महात्मा जोतिबा फुले सभागृहात शुभम मुळे यांचा सत्कार करण्यात आला. समारंभात संमेलन अध्यक्ष,…

अधिक बातमी वाचा...

न्यू हायस्कुल शाळेची सानिका रिटे ची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड .

अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१३ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी कुमारी सानिका रविंद्र रिटे हिची ६०० मीटर धावणे यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . त्या बद्दल जय जवान जय किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील , सचिव लक्ष्मणराव वारे , सहसचिव वसंत हिवरे मुख्याध्यापक जयकुमार भोरे शिक्षक –…

अधिक बातमी वाचा...

उद्योजक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटेफळ शाळेस साऊंड सिस्टिम भेट

परंडा(तानाजी घोडके)तालुक्यातील करंजा गावचे शेतकरी पुत्र उद्योजक रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटेफळ येथे जिल्हा परिषद शाळेसाठी शनिवारी (२६ जुलै) रोजी साऊंड सिस्टिम सप्रेम भेट देण्यात आली. उद्योजक रामभाऊ पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात शैक्षणिक चळवळ उभी करण्याचा संकल्प घेतला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त शुभचिंतकांनी अभिष्टचिंतन करताना फेटा, पुष्पहार, यासाठी वायफट खर्च न करता भेट स्वरूपात गोरगरीब…

अधिक बातमी वाचा...
शून्यातून उभा व्यवसाय, जिद्दीने थाटला संसार – रमेश जगताप यांची प्रेरणादायी वाटचाल!

शून्यातून उभा व्यवसाय, जिद्दीने थाटला संसार – रमेश जगताप यांची प्रेरणादायी वाटचाल!

परंडा, दि. १७ : परंडा तालुक्यातील मुगाव गावातील रमेश बजिरंग जगताप यांनी शून्यातून व्यवसाय उभा करून संघर्षातून यशाचा प्रवास घडवला आहे. सुरुवातीला शहरात वडील बजिरंग जगताप ठेकेदाराकडे काम करत असत. त्यांच्या प्रेरणेने आणि परिस्थितीपायी रमेशही मूळ गाव सोडून परंडा शहरात स्थायिक झाले. काय व्यवसाय करायचा हेही ठरत नव्हते, पण शेवटी वडिलांच्या ओळखीच्या भीमसिंह ठाकूर यांच्या…

अधिक बातमी वाचा...
Zp dharashiv2025

जिल्हा परिषद निवडणूक धाराशिव जिल्ह्यात ५५ गट प्रारूप प्रभाग सूचना जाहीर.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जाहीर केली असून 55 गट अर्थात सदस्य संख्या असणार आहे, या रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन ११ ऑगस्टला निर्णय घेऊन अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!