जागतिक दिव्यांग दिन : ‘त्यांच्या’ स्वप्नांना बळ देण्यासाठी, ‘त्यांना’ सक्षम आधार देण्यासाठी आपले सरकार सज्ज आहे!
मुबंई(प्रतिनिधी)दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली आहे.. आपण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठीचे आर्थिक सहाय्य वाढवून ते ₹१५०० वरून ₹२५०० करण्यात आले आहे. ११ वी, १२ वी व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी राहणे, भोजन आणि शिक्षणाची सोय देणारी महत्त्वाची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वसमावेशक शिक्षणाला गती देण्यासाठी…
