झाडावरून व प्रवेशद्वारावर बसलेले आंदोलक खाली आले; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीला मान
धाराशिव(प्रतिनिधी) मागील चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शेतकरी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला, जेव्हा काही माता-भगिनींनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी झाडावर व प्रवेशद्वारावर चढून आंदोलन सुरू ठेवले. याची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आंदोलक महिलांशी संवाद साधला. त्यांनी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन करत झाडावरून…