अहिल्यानगर जिल्ह्यातील संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांचा परीक्षा परिषदेकडे धडक – विनर कंपनीच्या चुकीच्या GCC- TBC पेपर तपासणी पद्धतीविरोधात आवाज

अहिल्यानगर (माझं गांव माझं शहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जीसीसी-टीबीसी टायपिंग परीक्षेतील पेपर तपासणीतील मोठ्या गैरव्यवहाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २० संस्थाचालक आणि शेकडो विद्यार्थी पुणे येथील परीक्षा परिषद कार्यालयात धडक देऊन अध्यक्ष पालकर साहेबांकडे निवेदन सादर केले. संस्थाचालकांनी निवेदनातून नमूद केले की, विनर कंपनीच्या चुकीच्या पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान…

अधिक बातमी वाचा...

तरुण पत्रकार आणि कलाकार हर्षद लोहार यांचे अल्पवयात निधन.

बार्शी(माझं गांव माझं शहर) बार्शीतील तरुण पत्रकार आणि हुरहुन्नरी कलाकार, व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांचे दि.२८ रोजी पहाटे निधन झाले. वयाच्या केवळ ३५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते मेंदूच्या आजाराशी झुंज देत होते. मात्र उपचार सुरू असतानाही आज पहाटे साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पत्रकारितेसोबतच कला…

अधिक बातमी वाचा...

कुर्डूवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा

कुर्डुवाडी(माझं गांव माझं शहर) राज्यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवा, त्यांनी समाधानकारक जागा दिल्या नाही तर इतर पक्षाशी युती करा. मात्र राष्ट्रवादी शरद पवार व ‘उबाठा’ सेनेच्या नादी लागू नका, प्रसंगी स्वतंत्र लढा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाई…

अधिक बातमी वाचा...

सिना कोळेगाव धरणाचे ४ दरवाजे उघडले :  १ हजार २६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

परंडा(माझं गांव माझं शहर) : तालुक्यातील डोमगांव येथील सिना कोळेगाव धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने शनिवारी सकाळी ७:०० वाजता ४ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे आता धरणाच्या एकूण २१ वक्र दरवाजांपैकी एकूण चार दरवाजातून पाणी विसर्ग सुरु झाला आहे. या चार दरवजांतून १ हजार २६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सिनापात्रात सुरु करण्यात आला…

अधिक बातमी वाचा...

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई- (माझं गांव माझं शहर) महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली असून, त्याचा मोठा फटका हा शेतीला बसला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, शेतांना नदीचं स्वरुप…

अधिक बातमी वाचा...

सुप्रसिद्ध विधिज्ञ् ऍड. सचिन झालटे यांना शाळेच्या माजी शिक्षकांच्या आठणींनी डोळ्यातील अश्रू अनावर…

बार्शी(माझं गांव माझं शहर) येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी, विधी क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यभर आपल्या कार्यकर्तूवाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेले, सुप्रसिद्ध वकील ऍड. सचिन झालटे याना शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदना साठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विधी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करून शाळेच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्याना संबोधित…

अधिक बातमी वाचा...

अमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने राष्ट्रीय प्रोग्राममिंग आणि तांत्रिक स्पर्धेचे आयोजन.

बार्शी(माझं गांव माझं शहर)भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बार्शी येथील अमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने राष्ट्रीय प्रोग्राममिंग आणि तांत्रिक स्पर्धेचे १५ ते १७ ऑगस्ट रोजी रोजी आयोजन करण्यात आले होते . यामध्ये धाराशिव, सोलापूर जिल्हातील विध्यार्थी सहभाग नोंदविलेला होता.या सादरीकरणाच्या माध्यमातून मुलांना भविष्यातील विविध जागतिक लेवलचे सादरीकरण करण्याचे अनुभव मिळाले. यावेळी कंपनीचे डायरेक्टर मेघा…

अधिक बातमी वाचा...

खासापुरी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे बावची-सोनगिरी रस्त्यावरील पूल बंद.

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यात दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे साकत धरण व खासापुरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे अनेक खेडेगावाचा संपर्क तुटला आहे. परंडा तालुक्यातील बावची रोडवरील फुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्याचबरोबर ते पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वाहून जाते सध्या बार्शी परांडा रोडवरील सोनगिरी पुलावरून देखील पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे. सर्व…

अधिक बातमी वाचा...

खांडवी येथील जिजाऊ गुरुकुलमध्ये देशभक्तीचा जागर; कारगिल विजय दिन प्रभावीपणे साजरा

खांडवी, (बार्शी ) २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त खांडवी येथील जिजाऊ गुरुकुल येथे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी गुरुकुलचे कॅडेट्स यांनी पायलट मार्चिंग करत अभूतपूर्व शिस्त आणि दर्शन घडवले. या प्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी घाडगे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी घटनांचा…

अधिक बातमी वाचा...
Suraj Slunkhe VS Pratap sarnik

धाराशिव – कळंब मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा.

धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्यासमवेत धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सविस्तर चर्चा केली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी…

अधिक बातमी वाचा...

बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात भीषण अपघात..

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात ०६ जुलै रोजी सकाळीं एक भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी (श्रावणी उबाळे ) जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण रणजित उबाळे, संदीप उबाळे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे दुचाकीचा क्रमांक MH45A…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!