धाराशिव पूरस्थिती: एकही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची ग्वाही

धाराशिव, दि. १(माझं गांव माझं शहर) : जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत कोणताही बाधित शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून पारदर्शक पद्धतीने मदतकार्य राबवले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या महापुरामुळे…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर शेतकरी आत्महत्या: अणदूरमधील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात…

अधिक बातमी वाचा...

भाजपच्या वतीने देवगाव येथील पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप..

परंडा:- महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री. संजय (बाळा) भेगडे व भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश भेगडे यांच्या संकल्पनेतून पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील देवगाव (खु) येथे पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप करण्यात आला. धाराशिव जिल्हात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव व पशु यांचे…

अधिक बातमी वाचा...

भाजपा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची SSC/HSC परिक्षा शुल्क माफ करण्याची विनंती.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील काही जिल्ह्यात गेले काही दिवस सतत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, ओढ्यांना महापूर येवून सर्वच शेतीपिकांचे, फळबागांचे व पशुधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरयांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. तसेच महापूराने नदी, नाले व ओढ्या काठच्या जमिनी खरडून जाऊन अतोनात…

अधिक बातमी वाचा...

गायकवाड यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट ; जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार

परंडा दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसापासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नळी नदीत वाहून गेलेल्या हिंगणगाव खु येथील शेतकरी विलास गायकवाड यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतली जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार व प्रशासकीय यंत्रणांनी सोबत उपविभागीय अधिकारी तहसीलदार व महसूल कर्मचारी आधीसह गावातील ग्रामस्थ व कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते

अधिक बातमी वाचा...

अस्मानी संकटात शैक्षणिक संकुलाचे होत्याचे नव्हते झाले.

परंडा (माझं गांव माझं शहर) आभाळ फाटल्यागत कोसळणारा मुसळधार पाऊस, संकटात भर म्हणून निसर्गाच्या कोपामुळे कितेक वर्ष हजारो लोकांची , मुक्या जनावरांची व बळीराजाच्या मदतीला खंबीरपणे निसर्गाच्या सान्निध्यात तग धरून असणारा मोहरी तलावांने अक्षरशा लोटांगण घातलं.तलावतील पाणी व कोसळणा-या पाऊसाच्या पाण्यांनी जनू काही अस्मानी युती केली अणि खैरी,नळी नदीच्या काठावरील शेतकरी, शेतकऱ्यांचे पशुधन, शैक्षणिक संकुल…

अधिक बातमी वाचा...

“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा आ. समाधान अवताडे यांच्या हस्ते शुभारंभ !

📍 पंढरपूर(माझं गांव माझं शहर) पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा माझ्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि संपूर्ण समाजात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या शिबिरामुळे महिलांना आरोग्य सेवा सोप्या व सुलभ पद्धतीने मिळणार आहेत. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी

धाराशिव,दि. २५(माझं गांव माझं शहर) धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची कोणतीही सक्ती नाही, असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे…

अधिक बातमी वाचा...

माणकेश्वर व देवगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची प्रवीण रणबागुल यांच्याकडून मदत

भुम / परंडा-दि,२५( प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आभाळ फाटल त्यांच सगळच हिरांवल हा जलप्रलयाचा भूकंप आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पुर आहे, पिकांच अतोनात नुकसान झाले असुन स्वप्नांचा चिखल हे वास्तव त्यांच्या जीवनात आहे.अतिवृष्टीमुळे हाजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.शेतकरी शेतमजुरांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.जगावं की मरावं हे त्यांना कळायला मार्ग नाही सर्वच पिके…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पत्रकार बांधवांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. आज महाराष्ट्र शासनाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” अंतर्गत २० कोटी रुपयांच्या पुरवणी अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे या निधीची एकूण ठेव १०० कोटींवरून १२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे . या निर्णयामुळे आकस्मिक मृत्यू, अपघात किंवा…

अधिक बातमी वाचा...

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन करताना-मा.आ. सुजितसिंह ठाकूर

परंडा :- एकात्म मानवतावादाचे आणि अंत्योदयाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, कुशल संघटक आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंती निमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले..! पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय राजकारणातील एक प्रमुख प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि समाजसुधारक होते, ज्यांनी “एकात्म मानवतावाद” या…

अधिक बातमी वाचा...

शेळगाव- माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र !

शेळगाव(प्रतिनिधी) अतिवृष्टीची वक्रदृष्टी हे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र आहे परंडा तालुक्यातील सर्वाधिक पाण्याने वेढा दिलेले गाव म्हणजे शेळगाव याच गावातील माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे या विद्या मंदिरात हजारो विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे गिरवून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल केली. शाळेची आज दुरावस्था केली ती प्रचंड बरसलेल्या मेघराजाने नदीकाठावर असलेली माणिक बाबा माध्यमिक व…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!