ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; बावची रोडवर धुळीचे साम्राज्य!
परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरात अनेक महिन्यापासून दळणवळणाचे रस्ते खोदून ठेवले आहेत त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे. खडी टाकून अनेक दिवस झाले ना सिमेंट ना पाणी यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूळ उडून दुकानदार व्यवसायिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या थंडीचे दिवस, कारखाने चालू असल्यामुळे शाळा महाविद्यालय चालू असल्याने मोठ्या प्रमाणात बावची चौक या…