धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ घोषित करा, शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीपूर्वी मदत द्या
माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ऑगस्ट – सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक गंभीर आर्थिक संकटात आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आमदार राणादादा पाटिल यांनी…