अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या १९ व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन पुणे येथे अमित भांडे यांची स्त्री शक्तीचा जागर करणारी ‘तूच जिजाऊ, तूच सावित्री’ कविता सन्मानित…

पुणे(प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढत चाललेल्या स्त्रियांवरील अत्याचारा विरोधात नरसंहार करण्यासाठी तमाम स्त्री शक्तीला तिच्यात संचारत असेलल्या आदी शक्तीची जाणीव करून देण्यासाठी काल दि २३ नोव्हेंबर रोजी उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या १९ व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे मुळचे अंजनगाव सुर्जी, अमरावती येथील वैदर्भीय कवी अमित भांडे यांनी…

अधिक बातमी वाचा...

सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, ‘भावांतर योजना’ लागू करा; आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी

धाराशिव:(प्रतिनिधी) राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना व्यापाऱ्यांकडून केवळ ३,००० ते ३,५०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी…

अधिक बातमी वाचा...

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी!

मुंबई(प्रतिनिधी) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी)वर आयोजित विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव मुंबईत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात चौपाटीवरील वातावरण भारावून गेले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील दहा दिवसांचा गणेशोत्सव…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!