धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना पुणेकर युवकांचा मदतीचा हात.!

परंडा(तानाजी घोडके)महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील युवक जे सध्या पुणे येथे नोकरी आणि शिक्षण घेत आहेत अश्या काही युवकांनी आपल्या समाजाला काहीतरी देणं लागत या उदार हेतूने त्यांनी सुरू केलेल्या आपुलकी सोशल फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि जीव फाउंडेशन पुणे व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने परांडा तालुक्यातील आवारपिंपरी आणि शिराळा येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच,…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई ; परंडा तालुक्याती पुरग्रस्त देवगाव ( खु ) येथे आरोग्य तपासणी.

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महाराष्ट्र राज्य परंडा तालुक्याती पुरग्रस्त देवगाव ( खु ) येथे दि. २६ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गेली चार पाच दिवसा पुर्वी झालेल्या पावसाने परंडा तालुक्यात अतिवृष्टीने मोठी दाणदाण उडवली होती. या आतिवृष्टी मुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले . आनेकांचे संसार पाण्यात गेले,…

अधिक बातमी वाचा...

पूरग्रस्तांसाठी तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट कडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सरसवली आहे तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिली आहे.परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून अनेक दानशूर मदतीला पुढे येत आहेत…

अधिक बातमी वाचा...

गायकवाड यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट ; जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार

परंडा दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसापासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नळी नदीत वाहून गेलेल्या हिंगणगाव खु येथील शेतकरी विलास गायकवाड यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतली जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार व प्रशासकीय यंत्रणांनी सोबत उपविभागीय अधिकारी तहसीलदार व महसूल कर्मचारी आधीसह गावातील ग्रामस्थ व कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते

अधिक बातमी वाचा...

माणकेश्वर व देवगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची प्रवीण रणबागुल यांच्याकडून मदत

भुम / परंडा-दि,२५( प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आभाळ फाटल त्यांच सगळच हिरांवल हा जलप्रलयाचा भूकंप आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पुर आहे, पिकांच अतोनात नुकसान झाले असुन स्वप्नांचा चिखल हे वास्तव त्यांच्या जीवनात आहे.अतिवृष्टीमुळे हाजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.शेतकरी शेतमजुरांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.जगावं की मरावं हे त्यांना कळायला मार्ग नाही सर्वच पिके…

अधिक बातमी वाचा...

मा.नवनाथ आप्पा जगताप यांचा देऊळगाव परिसरात पाणी पाहणी दौरा

परांडा( माझं गाव माझं शहर) परंडा तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक गावाचा जनसंपर्क तुटला अशात खैरी नदीला महापूर आल्याने मौजे देऊळगाव शेळगाव तांदळवाडी आदी गावांमध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये पाणी शिरल्याची पाहणी करण्यासाठी भूम परांडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांनी २३ रोजी सकाळच्या सत्रामध्ये मौजे देऊळगाव…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!