धाराशिव येथे रविवारी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग-शेतकरी हक्क मेळावा
प्रतिनिधी (धाराशिव)राज्यातील दिव्यांग बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात हक्क यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या अनुषंगाने दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व शेतकरी हक्क मेळावा येत्या रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगरपालिका धाराशिव येथे आयोजित करण्यात…