परंडा-ग्रामसेवक गेला कुण्या गावा ; तलाठ्यांचा नाही कसा ठावा !
परंडा(प्रतिनिधी) शेतकरी वर्गात तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने तीव्र नाराजी पसरली आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांची कामे, जसे की सातबारा काढणे, विविध दाखले मिळवणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे, यात मोठा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे त्यांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि वेळेवर मदत मिळत नाही, परिणामी विकास खुंटतो परंडा तालुक्यातील गांव कामगार तलाठी…