अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थीक मदत करा : छत्रपती शासन ग्रुपची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
परंडा (माझं गांव माझं शहर ) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पीकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्याना आर्थिक मदत करा आशी मागणी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीकंचे, जनावराचे व इतर नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मराठवाड्यात सर्व शेतकर्याचे सरसकट…