सुयश विद्यालया विरुद्ध फिर्याद ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

बार्शी( प्रतिनिधी) : दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी काढलेल्या आदेशान्वये अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत बार्शी येथील सुयश विद्यालय हे शाळा सुरु ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती…

अधिक बातमी वाचा...

सोलापूर जिल्हाचा “आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार” इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना प्रदान..

करमाळा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ता-करमाळा जि-सोलापुर येथील क्रीडा शिक्षक इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना मिळाला आहे. मुळीक यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नावारूपाला आणले , तालुका स्तरावर कबड्डी,खो-खो, कुस्ती, लांब उडी, भालाफेक,धावणे,या आशा अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात. तालुक्यात विद्यालयाचा नावलौकिक करणारे असे विद्यालयाचे…

अधिक बातमी वाचा...

सोलापूर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यशवंत कोळेकर यांना प्रधान.

करमाळा (तानाजी घोडके ) सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे 14 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ महामंडळ सुभाषराव माने मा.आ. जयंत आसगावकर आमदार पुणे शिक्षक मतदार संघ, आमदार दत्तात्रय सावंत , शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे ,…

अधिक बातमी वाचा...

समाज परिवर्तन महासंघाच्या नऊ वर्षाच्या लढ्याला अखेर यश

परंडा (माझं गांव माझं शहर)- समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा फुले यांची स्मारके बार्शी नगरपालिकेच्या वतीने शहरात उभा करण्यात यावीत आशी मागणी केली होती. या मागणीसाठी २०१६ रोजी बार्शी नगर परिषदेसमोर हलगी आंदोलन केले होते त्यापैकी छत्रपती शिवाजी…

अधिक बातमी वाचा...

कुर्डूवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा

कुर्डुवाडी(माझं गांव माझं शहर) राज्यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवा, त्यांनी समाधानकारक जागा दिल्या नाही तर इतर पक्षाशी युती करा. मात्र राष्ट्रवादी शरद पवार व ‘उबाठा’ सेनेच्या नादी लागू नका, प्रसंगी स्वतंत्र लढा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाई…

अधिक बातमी वाचा...

सुप्रसिद्ध विधिज्ञ् ऍड. सचिन झालटे यांना शाळेच्या माजी शिक्षकांच्या आठणींनी डोळ्यातील अश्रू अनावर…

बार्शी(माझं गांव माझं शहर) येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी, विधी क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यभर आपल्या कार्यकर्तूवाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेले, सुप्रसिद्ध वकील ऍड. सचिन झालटे याना शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदना साठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विधी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करून शाळेच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्याना संबोधित…

अधिक बातमी वाचा...

अमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने राष्ट्रीय प्रोग्राममिंग आणि तांत्रिक स्पर्धेचे आयोजन.

बार्शी(माझं गांव माझं शहर)भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बार्शी येथील अमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने राष्ट्रीय प्रोग्राममिंग आणि तांत्रिक स्पर्धेचे १५ ते १७ ऑगस्ट रोजी रोजी आयोजन करण्यात आले होते . यामध्ये धाराशिव, सोलापूर जिल्हातील विध्यार्थी सहभाग नोंदविलेला होता.या सादरीकरणाच्या माध्यमातून मुलांना भविष्यातील विविध जागतिक लेवलचे सादरीकरण करण्याचे अनुभव मिळाले. यावेळी कंपनीचे डायरेक्टर मेघा…

अधिक बातमी वाचा...

ब्रेकिंग 📢उजनी धरण शंभर टक्के भरले

माढा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण दि.९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सहाच्या आकडेवारी नुसार शंभर टक्के क्षमतेने भरले आहे. उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 116 पूर्णांक 99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणावर पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती, सोलापूर शहराचा पाणी पुरवठा केला जातो. तसेच याचा सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने आणि शेती तर लहान…

अधिक बातमी वाचा...

खांडवी येथील जिजाऊ गुरुकुलमध्ये देशभक्तीचा जागर; कारगिल विजय दिन प्रभावीपणे साजरा

खांडवी, (बार्शी ) २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त खांडवी येथील जिजाऊ गुरुकुल येथे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी गुरुकुलचे कॅडेट्स यांनी पायलट मार्चिंग करत अभूतपूर्व शिस्त आणि दर्शन घडवले. या प्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी घाडगे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी घटनांचा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!