शालेय स्पर्धा परीक्षा तयारी करताना काय करावे -तज्ञ मार्गदर्शक

परंडा (माझं गांव माझं शहर) सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. जगात आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल,तर सातत्यपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वतःचे करिअर घडवण्यासाठी विद्यार्थी आज विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एखादी नोकरी मिळवण्याचे अगर अधिकारी बनण्याचे स्वप्न आजची पिढी पाहताना दिसून येते….

अधिक बातमी वाचा...

दोन दिवसांत महाराष्ट्रात चार पत्रकारांवर भ्याड हल्ले; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम – “कारवाई नाही तर रस्त्यावर आंदोलन!”भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांवरचे हल्ले वाढले – संदीप काळे

मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या केवळ दोन दिवसांत चार पत्रकारांवर झालेल्या भ्याड, अमानुष आणि लोकशाहीविरोधी हल्ल्यांनी पत्रकारिता हादरून गेली आहे. कर्जत, नेवासा, अकोला आणि बदलापूर येथे घडलेल्या या सलग घटनांमुळे राज्यातील पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्जत तालुक्यातील निष्पक्ष पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला….

अधिक बातमी वाचा...

आर.पी.आय कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०५ वी. जयंती साजरी.

परंडा(प्रतिनिधी)-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पक्ष कार्यालयामध्ये रिपाइं आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे फकिरा दल संघटनेचे प्रमुख सतीश कसबे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते यांच्या शुभहस्ते दि १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मा. तालुकाध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...

मराठा आरक्षणाची चावडी बैठक कंडारीत संपन्न .

कंडारी (प्रतिनिधी) दि १ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अवाहना नुसार मराठा आरक्षणाची मुंबई वारी या संदर्भात चावडी बैठक काल दि १ रोजी मौ कंडारी ता परंडा येथे संपन्न झाली . या वेळी मोठया संख्येने मराठा बांधव उपस्थित होते . यावेळी मोठ्या संख्येने मुंबई ला जाण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला . १ ऑगस्ट आण्णा भाऊ…

अधिक बातमी वाचा...

मिशन बाल भरारी: ग्रामीण शिक्षणाला ‘AI’चे पंख

मुंबई(प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.२९ जुलै नागपूर येथे महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या ‘मिशन बाल भरारी’ या अनोख्या उपक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. या उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिली AI-सक्षम अंगणवाडी वडधामना (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे सुरू करण्यात आली आहे. या अंगणवाडीत मुलांना कविता, गाणी आणि अभ्यासक्रम हे VR हेडसेट्स, AI-संलग्न स्मार्ट…

अधिक बातमी वाचा...

शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापराबाबत आता असणार हे नियम….

मुंबई (माझं गांव माझं शहर)– राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा दि.२९ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन…

अधिक बातमी वाचा...
Img 20250723 wa0039

शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्या समोर करणार आंदोलन| महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताचे कार्यालयाला पत्र

परंडा(प्रतिनिधी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताच्या कार्यालयात मा. जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतकऱ्याच्या घामाचे पैशाची कारखान्याकडे थकलेली रक्कम असून आज पर्यंत दिले नाहीत यामुळे शेतकऱ्यांसाठी मा. रणजीत दादा पाटील यांनी (दि.२३जुलै) रोजी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ  यांची भेट घेऊन सांगितले की भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी व भैरवनाथ शुगर संचलित…

अधिक बातमी वाचा...
1752943878699

हरित धाराशिव अभियान; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद.

धाराशिव(प्रतिनिधी) पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या पर्यावरणपूरक संकल्पनेचा महाराष्ट्रात विस्तार करत, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने १० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. याच संकल्पनेतून धाराशिव प्रशासन आणि लोकसहभागातून आज एका दिवशी १५ लाखांहून अधिक वृक्षारोपण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. धाराशिव तालुक्यातील शिंगोली…

अधिक बातमी वाचा...
Reporter st sut

पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या…

अधिक बातमी वाचा...
परंडा - वारदवाडी रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला

परंडा – वारदवाडी रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला

  परंडा, दि. १७ (तानाजी घोडके)  तालुक्यातील परंडा ते वारदवाडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे, मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. ब्राम्हगाव ते ढगपिंपरी या अंतरातील सदर मुरूम कामात मोठ्या प्रमाणात माती आहे, त्यामुळे रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चांदणी ते वारदवाडीच्या दिशेने मातीमिश्रित खडीवर डांबरकाम केले जात आहे, जे…

अधिक बातमी वाचा...
परंडा - वीर शिवा काशीद अभिवादन

परंडा-ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे वीररत्न शिवा काशीद यांचा स्मृतीदिन ,बलिदान दिनानिमित्त अभिवादन…

       परंडा ,ता.१३(प्रतिनिधी) स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपल्या बलिदानाची आहुती देणारे शिवाजी महाराजांचे विश्वासु मावळे वीर शिवा काशीद हे इतिहासात कायम अजरामर झाले.जन्माला शिवाजी काशीद म्हणुन जन्मले असले तरी शेवटच्या क्षणी शिवाजी महाराजांच्या नावाने वीरमरण पत्करले हे लाखमोलाचे आहे.असे मत ज्ञानेश्वरी शिक्षण  प्रसारक संस्था अध्यक्ष तानाजी घोडके यांनी व्यक्त केले.         वीररत्न शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवार…

अधिक बातमी वाचा...
Unnamed

एका दिवसासाठी “शिवाजी महाराज” बनून अजरामर झालेला शिवबांचा मावळा..!

परंडा(तानाजी घोडके) “स्वराज्य” एक लहानसा शब्द पण आपल्या अपत्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी व त्यांच्या साठी प्राण देणाऱ्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं, आपल्या रक्तानं त्याचं सिंचन केलं. एक संपूर्ण पिढी ह्या स्वराज्याच्या निर्माणासाठी खर्ची पडली. शिवाजी महाराजांना सुद्धा हा एवढा मोठा डोलारा एकट्याने उभा करणं शक्य झालं नसतं. पण त्यांना आई जगदंबेच्या आशीर्वादाने असे सोबती…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!