धाराशिवमध्ये दिव्यांग शेतकऱ्याची न्यायासाठी भटकंतीत; कारवाई कुठे? निराशेतून आत्मदहनाचा इशारा..
धाराशिव,दि १५(माझं गांव माझं शहर) : दिव्यांग शेतकरी विठ्ठल गायकवाड यांचे स्वतःचे मौजे बामणी ता जि धाराशिव येथे गट नं ०२ मध्ये ३१ आर क्षेत्र आहे यांना गेल्या तीन वर्षांपासून स्वतःच्या शेतात वहिवाट करण्यास अडथळे निर्माण होत असून, यामुळे त्यांची शेती पडीक राहिली आहे. पोटापाण्याचा मुख्य आधार असलेली शेती बंद पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ…
