तुकाराम बीज : भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश ; महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात अत्यंत श्रद्धेने साजरा होतो.
माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जाणारा पवित्र दिवसतुकाराम बीज : भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जाणारा पवित्र दिवस म्हणजे तुकाराम बीज. हा दिवस महान संतकवी संत तुकाराम महाराज यांच्या स्मृतीला अर्पण केलेला आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील…