कंडारी येथील मोतीराम जाधव हत्या प्रकरणाने धाराशिव जिल्हा हादरला; ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचा आंदोलनाचा इशारा
परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कंडारी येथे १५ डिसेंबर रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने सोमवार दि.२२ डिसेंबर रोजी सदरील घटनेच्या निषेधार्त परंडा शहरातील डॉ….