सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार ; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
धाराशिव (प्रतिनिधी): रविराज साबळे-पाटील या व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी समाजात संभ्रम आणि तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून सायबर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.या संदर्भात जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, शहराध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार आणि दत्ता पवार आदींनी संयुक्त निवेदन सादर केले. संघटनेने दिलेल्या…
