धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद!
धाराशिव(प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८ म्हशी जप्त करून २ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १३ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन, पिकअप व हिरो स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १२…
