नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि.१३: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच;सर्व शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प सुविधा उभारा-जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

धाराशिव,दि.११ नोव्हेंबर (तानाजी घोडके) जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच सर्व शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक रॅम्प सुविधा उभारण्यात याव्यात,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा व्यवस्थापन मंडळ व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसेच मतिमंद व बहुविकलांग राष्ट्रीय विश्वस्त कायदा १९९९ आणि दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या प्रभावी…

अधिक बातमी वाचा...

शेतकरी कन्यां कु.माधुरी जगदाळे हिचा माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला बीएएमएस मेडिकला प्रवेश

परंडा (दि ९नोव्हेंबर)परंडा तालुक्यातील टाकळी येथील सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील कु.माधुरी ईश्वर जगदाळे हिला माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला (बीएएमएस)मडिकला प्रवेश मिळाला आहे.माधुरी जगदाळे ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व श्री.संत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय,टाकळी ची माजी विद्यार्थ्यांनी आहे.कु.माधुरी जगदाळे लाहाण आसतानाच तीच्या वडीलाचे अकस्मीत निधन झाले.तीच्या शिक्षणाची व कुठूंबाची पूर्ण जबबदारी आई,आजोबा, आज्जी,चुलते,चुलती यांच्यावर…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी संपन्न- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये ८१ दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत.यासाठी जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, परंडा तालुका सकल मराठा समाजाची तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्रीयांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

परंडा (दि.७ नोव्हेंबर )संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर परंडा तालुका सकल मराठा समाज संतप्त झाला आहे.आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा द्यावी,अशी मागणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की”माध्यमां…

अधिक बातमी वाचा...

रविराज साबळे-पाटील प्रकरणी धाराशिव मध्ये दिव्यांग बांधवांचा संताप; जिल्हाधिकारी दरबारी तीव्र निषेध

धाराशिव(प्रतिनिधी) रीलस्टार रविराज साबळे-पाटील यांच्या सोशल मीडियावरून सुरू असलेल्या भ्रामक, दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचाराविरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) तर्फे दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनास अवगत करण्यासाठी प्रखर घोषणाबाजी केली. “प्रशासन जागं हो! दोषींवर…

अधिक बातमी वाचा...

शेतकरी कन्यां पल्लवी डाकवाले /मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ अधिकारी पदी निवड .

परंडा (माझं गांव माझं शहर )मोठं स्वप्न पाहण्याची जिद्द आणि त्यासाठी मेहनतीची तयारी असेल,तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकर्याची कन्यां पल्लवी डाकवाले-मारकड यांनी सिद्ध केलं आहे.नुक्तच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला आसून यात आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकरी श्रीहारी डाकवाले यांची कन्यां पल्लवी डाकवाले – मारकड यांची सहाय्यक राज्यकर…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्याची ‘मागास जिल्हा’ ही ओळख पुसण्यासाठी एकात्मता आणि सहकार्याची गरज;डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये राजकीय स्पर्धा आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.“तुम्ही निधी आणलात म्हणून आम्ही विरोध करतो आणि आम्ही निधी आणला तर तुम्ही विरोध करता – हा अनावश्यक राजकीय खेळ आता धाराशिवकरांच्या अंगलट येत आहे….

अधिक बातमी वाचा...

देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था- प्रशासनाचे दुर्लक्ष

परंडा( प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. देवगांव ( बु ) येथील रस्ता हा वर्दळीचा आहे. अतिवृष्टीमुळे नळी नदीच्या पुलावरून पाणी चा जोराचा प्रवाहा होता त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या आहेत. दोन्ही बाजू खचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.     तसेच या रस्तावरून देवगांव ( बु ) व…

अधिक बातमी वाचा...

परंडा किल्ल्यावर शहाजीराजे आणि मातोश्री जिजाबाई यांचे वास्तव्य;दुर्गरक्षक प्रेमी

परंडा(माझं गांव माझं शहर) उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत. प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी. या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक,…

अधिक बातमी वाचा...
BARSHI MURUD

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

मुरूम (प्रतिनिधी )मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे….

अधिक बातमी वाचा...

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये २५ वर्षानंतर रंगला ६०जणांचा स्नेह मेळावा.

रामेश्वर(प्रतिनिधी)सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते. धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!