भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या माजी सरपंचाला प्रशासक पदावर न ठेवणेबाबत ; माहिती अधिकार कार्यकर्ताने मुख्यामत्र्यांना दिले निवेदन.
ग्रामस्थांचा विरोध का?ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर लोकशाही मार्गाने नवीन प्रशासकाची नियुक्ती करताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला प्राधान्य मिळणे अपेक्षित असते. मात्र, ज्यांनी यापूर्वीच पदाचा गैरवापर करून गावाचे नुकसान केले आहे, त्यांनाच पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्हात आहे.“ज्यांच्यावर वसुलीची टांगती तलवार आहे, ते गावाचा विकास काय करणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.प्रशासनाला इशारा:या…
