भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी- प्रवीण रणबागुल
परंडा(तानाजी घोडके) भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या मोठ्या संकटात बाधितांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या भागात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीचे माती वाहून गेल्या मुळे भरून न येणारे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन…
